आजचा आदर्श विद्यार्थी निबंध Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi आदर्श विद्यार्थी निबंध मराठी ‘आदर्श विद्यार्थी’ यातील ‘विद्यार्थी’ vidyarthi in marathi या शब्दाचा अर्थ आपल्या लगेच लक्षात येतो, विद्यार्थी म्हणजे अशी व्यक्ती जी दररोज विद्या ग्रहण करते. पण, आदर्श म्हणजे काय? समाजात आदर्श नाहीत असे प्रत्येक पिढीच्या काळात बोलले जाते. प्रत्येक पिढीला असे वाटते की आदर्शांची वानवा आहे. मात्र आपले प्राचीन काळातील राम-कृष्ण यांसारखे आदर्श आपण विसरतोच, तसेच आपल्या अवतीभोवतीही वर्तमानकाळात अनेक आदर्श असतात; त्याकडे मात्र आपण कानाडोळा करतो. आजच्या या लेखात आपण आदर्श विद्यार्थी या विषयावर निबंध लिहिणार आहोत.

डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे हे जोडपे आदर्श म्हणजे काय ? हे दर्शवतात. डॉ. कोल्हे यांनी लग्न केले तेंव्हा एक अट आपल्या भावी वधूला म्हणजे डॉ. स्मिता यांना घातली होती की, महिना फक्त चारशे रुपयात संसार करायचा, दररोज किमान २०-३० किमी चालायचे, लग्नासाठी फक्त दोन हार असतील वगैरे.

आजही हे जोडपे याच साध्या पद्धतीने जगत आहे आणि आपली सगळी कमवत दान करताना दिसत आहे. आदर्श ही काळाची गरज असली तरी ती प्रत्येक काळात उपलब्ध असतेच हेच खरे, फक्त त्या आदर्शाला ओळखण्याची आपल्याला दृष्टि पाहिजे. आदर्श म्हणजे दुसऱ्यांसाठी उत्तम, परिपूर्ण काही करण्याची उमेद, प्रेरणा असणे होय. नैतिक मूल्ये मानणाऱ्या सत्प्रवृत्त व्यक्तींना समाज आदर्श मानतो.

adarsh vidyarthi nibandh in marathi

आजचा आदर्श विद्यार्थी निबंध मराठी – Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

आदर्श विद्यार्थी मराठी निबंध .

माणसाच्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात. काही चांगले तर काही वाईट ! अशा प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता ही मर्यादीत असते. आपल्याला वाटते की यावर उपाय शोधण्यासाठी आपण कोणतीही चुक करू नये. अरे पण माणूस आहे, चुका या होणारच. चुका केल्याशिवाय त्यातून नवीन शिकायला कस मिळणार ?

फक्त पुस्तकी अभ्यास करतो, वर्गात पहिला नंबर येतो, म्हणून तो आदर्श विद्यार्थी झाला का? तर नाही. अशा लहान – मोठ्या चुकांमधून नवीन काहीस शिकणारा आणि परत त्या चुका होऊ नये याकडे लक्ष देणारा, पुस्तकी अभ्यासाबरोबर आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा ही अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणजे आदर्श विद्यार्थी अस म्हणता येईल.

  • नक्की वाचा:  माझी शाळा मराठी निबंध  

कोणताही आदर्श विद्यार्थी जन्मापासून आदर्श होत नाही. तो चांगले ज्ञान मिळवून व चांगल्या लोकांच्या संगतीत राहून आदर्श बनतो. प्रत्येक गुरूचे स्वप्न असते की त्याचा संपुर्ण वर्ग आदर्श विद्यार्थ्यांनी भरलेला असावा. असे म्हणतात की जर एखादे कार्य आपण पुन्हा – पुन्हा करत असू तर त्याची आपल्याला सवय होऊन जाते. आदर्श विद्यार्थ्याचे काही गुण पुढीलप्रमाणे आहेत . त्यांना आचरणात आणून सामान्य विद्यार्थी ही आदर्श होऊ शकतात.

एका आदर्श विद्यार्थ्यामधील सगळ्यात महत्वाचा पहिला गुण म्हणजे तो ‘ मेहनती’ असतो.  त्याच्या अभ्यासात सातत्यपणा असतो. तो आपल्या आयुष्यातील स्वप्न, ध्येय निर्धारित करून ठेवतो आणि त्या मार्गाने आपली वाटचाल सुरु ठेवतो. तो अभ्यास असो ,खेळ असो वा त्याच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट असो ती उत्तमोत्तम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करताना तो कधीही संकोच करीत नाही.

आदर्श विद्यार्थ्यातील दुसरा महत्वाचा गुण म्हणजे त्याच्यातील’ ऊर्जावारपणा’ . एक आदर्श विद्यार्थी नेहमी ऊर्जेने भरलेला असतो, तो कधीही आळस करीत नाही . तो दररोज सकाळी लवकर उठतो आणि पहाटे अभ्यास करतो, त्याची दिनचर्याही ठरलेली असते. फास्टफुड जास्त न खाता, तो नेहमी आरोग्यदायी भाजीपाला खातो. त्यामुळे, त्याच्या शरीरात ऊर्जा राहते आणि अभ्यास करताना त्याला मदत होते.

‘जिज्ञासा’ हे देखील आदर्श विद्यार्थ्याचे महत्वाचे लक्षण आहे. नवनवीन गोष्टींमध्ये त्याला आवड असते आणि ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी तो स्वतःमध्ये जिज्ञासा निर्माण करतो.

  • नक्की वाचा:  माझा आवडता छंद मराठी निबंध  

‘सकारात्मकता’ ही त्याच्यामध्ये ठासून भरलेली असते. आदर्श विद्यार्थी हा आपल्या आयुष्याकडे आणि आयुष्यात येणाऱ्या समस्यांकडे सकारात्मकतेने पाहतो, त्यामुळे या समस्यांमधून बाहेर पडणे त्याला सोपे जाते. सकारात्मक दृष्टीकोनच सर्व समस्या सोडवण्यास साहाय्यक आहे.

आदर्श विद्यार्थ्यामधील सगळ्यात उल्लेखनीय ठरणारा गुण म्हणजे  तो ‘नेहमी खरे बोलतो’ , व मोठ्यांच्या ‘आज्ञेचे पालन करतो’.

त्याच्या मनात इतरांविषयी आदर असतो. आईवडील तसेच, गुरुंच्या प्रत्येक आज्ञेचे तो पालन करतो.

खरंतर, असा आदर्श विद्यार्थी घडवण्यात शिक्षक, आई – वडील आणि  समाजाचे योगदान महत्त्वाचे ठरते. लहानपणापासूनच मुलांना योग्य ते संस्कार देऊन त्यांना योग्य वळण आई – वडिलांना लावता येत. मुलं मोठी झाली आणि शाळेला जाऊ लागली की त्यांची जबाबदारी शिक्षकांवर असते, ते त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्याकडून तयारी करून घेतात आणि यशाचा मार्ग दाखवतात .

समाजातील लोकांकडून मुलांना प्रगती करण्यासाठी प्रेरणा तसेच, उत्स्फूर्तता मिळते . थोडक्यात काय, तर एका आदर्श विद्यार्थ्यामागे त्याचे आई – वडील, गुरु आणि समाज असतो. त्यासाठी, आवश्यकता आहे की शाळा तसेच पालक मंडळींनीही आपल्या मुलांकडे योग्य लक्ष देऊन त्यांना आदर्श गुणांनी शिक्षित केले पाहिजेत तरच, त्यातून एक आदर्श विद्यार्थी घडायला मदत होईल.

आजकाल आपण पाहिलं तर लक्षात येईल की, विद्यार्थ्यांना योग्य असे शिक्षण मिळत नाही. शाळेच्या, महाविद्यालयांच्या फिज इतक्या वाढतायेत की आदर्श गुण असूनही विद्यार्थ्यांना त्यांना हवे असलेले शिक्षण फक्त पैसे नसल्या कारणाने घेता येत नाहीय. असे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात.

ज्ञानाचे मंदिर आज कुठंतरी बँकेचे रुप धारण करताना दिसतं आहे. शिवाय, आजचा विद्यार्थी हा परिक्षार्थी ही बनताना आपल्याला दिसतोय. फक्त परिक्षेत चांगले गुण, टक्के आणि डिग्री संपादन करण्यासाठी शिक्षण घेणे ही त्यांची शिक्षण घेण्याची पद्धत बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मुल्यमापन करण्याची आजची ही परिक्षा पद्धत कुठंतरी बदलली पाहिजे .

आजचा विद्यार्थी हा अधिक प्रगल्भ, विचारवंत, कर्तबगार, तसेच महत्वाकांक्षी आहे. आपल्या हक्कांविषयी तो जागरूक आहे. गरज आहे ती या विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवण्याची आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची. स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीकडे स्वातंत्र्य संपादनाचे ध्येय होते. देशभक्तांसाठी एकाहुन एक असे ध्येयनिष्ठ आदर्श होते.

म्हणूनच, तर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा अमूल्य असा वाटा आहे. असे उदात्त कार्य जरी आजच्या विद्यार्थ्यांपुढे ठेवले गेले तरी ही युवापिढी अफाट असे कर्तृत्व गाजू शकेल. अनेक संकटप्रसंगी त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली आहे. देशावर नैसर्गिक संकट ओढवो वा परकीय आक्रमण अशा प्रसंगी विद्यार्थी आघाडीवर असतात.

श्रमदान, रक्तदान यामध्ये आजची तरुण पिढी पुढाकार घेताना आपल्याला दिसते. जीवाची बाजी लावून अडचणींचा डोंगर पार करतात. मात्र, दुसरीकडे आपल्या गुणांचे, कष्टांचे चीज होत नाही असे पाहिल्यावर हे विद्यार्थी प्रक्षुब्ध होतात. त्यामुळे, आजच्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता धिटाने प्रत्येक गोष्टीला सामोरे गेले पाहिजेत .

कोणत्याही देशाचा विद्यार्थी हा त्या देशाचं भविष्य असतो. देशाचा विकास हा आदर्श अशा विद्यार्थ्यांवर अवलंबून असतो. त्यामुळे, आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये आदर्श आणायला हवेत आणि हे करन काही कठीण काम नाहीय. आदर्श विद्यार्थ्यांचे गुण समजुन ते आत्मसात केले की सामान्य विद्यार्थीही आदर्श व्यक्तिमत्त्व बनतो.

अंगातील रोमारोमांत आणि कणाकणात देशप्रेम ओसंडून वाहणारे सावरकर , गरिबांच्या आणि अस्पृश्यांचा उद्धारकर्ता, ज्ञानदाता असणारे महात्मा फुले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत झाडूच्या माध्यमातून गावाची घाण साफ करणारे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ करणारे संत गाडगेबाबा , तलवार टाकून हातामध्ये झाडू घेऊन सरहद्द प्रांतावरील स्वतःच्या हाताने विस्कळीत केलेले.

संसार पुन्हा एकत्रित करून ‘सरहद्द गांधी’ या उपाधीस पात्र ठरणारे, हिंसेचा मार्ग सोडून अहिंसेचा मार्ग स्वीकारणारे, नेहमी सत्याचा मार्ग पत्करनारे महात्मा गांधी . गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक , पंडित जवाहरलाल नेहरु , पटेल ,   नेताजी , अशी कितीतरी ईश्र्वररूपी माणसे समाजापुढे, आजच्या तरुण पिढीपुढे आदर्श उभा करतात.

त्यांच्या जीवनातून आजच्या विद्यार्थ्यांनी आदर्श घेतले पाहिजेत. आजचा विद्यार्थी झटपट मोठे होण्याच्या स्पर्धेत उतरला आहे, त्याला सगळ काही अगदी झटपट हव अस वाटत; त्यामुळे, त्याला यश लवकर मिळाले नाही, तर तो निराश होतो .

‘कर्मण्येवाधीकारस्ते मा फलेषु कदाचन’ अर्थात अरे, माणसा कर्म करत रहा; पण, फळाची अपेक्षा करू नकोस. असे येथे म्हटले आहे. अशाप्रकारचे उदात्त तत्वज्ञान या देशामधल्या हिंदूनी आधारभूत मानलेली गीता देते. त्यामुळे, याही गोष्टी आपण आत्मसात केले पाहिजेत. शेवटी, प्रत्येक चांगल्या गोष्टीत आदर्श हा असतोच तो ओळखुन आजच्या विद्यार्थ्यांनी फक्त कृती केली पाहिजेत; त्यानंतर मग आपल्या संपुर्ण देशातील विद्यार्थी हे ‘आदर्श विद्यार्थी’ बनतील.

चुकलेला वाटसरू मी वाट चुकलो होतो ….. परिचित दिशा चारी जरी नवदिशा शोधत होतो ….. फसव्या जगामध्ये मी स्वतःला शोधत होतो ….. जीवनाच्या या आडवटेवर ‘ आदर्श विद्यार्थी ‘ बनत होतो ….

– तेजल तानाजी पाटील

                बागीलगे , चंदगड.

आम्ही दिलेल्या adarsh vidyarthi nibandh in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “आजचा आदर्श विद्यार्थी निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या aajcha adarsh vidyarthi nibandh in marathi   या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि adarsh vidyarthi essay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण adarsh vidyarthi nibandh या लेखाचा वापर ideal student essay in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Marathi Read

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध । Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध । Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

मित्रांनो वर्तमान काळामध्ये आपण विद्यार्थ्याची प्रतिमा डोळ्यासमोर आणले तर आपल्या समोर भांडण खोर, खोटे बोलणारा, अभ्यास न करणारा, मोठ्यांचा आदर न करणारा अशा विद्यार्थ्यांची प्रतिमा उभी होते. परंतु मित्रांनो आपल्या विद्यार्थ्याला अशा अचूक मार्गावर चालण्यासाठी आपणास प्रभावित करतो.

कुठलाही विद्यार्थी हा जन्मापासूनच आदर्श होत नाही. जेव्हा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळते, चांगल्या लोकांचा सहभाग लागतो, काही विद्यार्थी असतो नक्कीच एक आदर्श विद्यार्थ्यांच्य स्वरूपाने चमकतो.

शाळा महाविद्यालयांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांमधील एक तरी आदर्श विद्यार्थी असतो ज्याला पाहून शिक्षक वर्ग आणि इतर विद्यार्थी प्रभावित होतात. प्रत्येक शिक्षकाला वाटत असते की आपला वर्ग हा आदर्श विद्यार्थ्यांनी भरावा. विद्यार्थ्याला आदर्श बनवण्यामागे शिक्षक, पालक, समाज आणि स्वतः विद्यार्थी कारणीभूत ठरतो.

म्हणून आजच्या “आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsha vidhyarthi Essay in Marathi”

या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी आदर्श विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणते गुण असणे आवश्यक आहे? हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तसेच एक आदर्श विद्यार्थी बनवण्यासाठी शिक्षक वर्ग पालक आणि समाज व स्वतः विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतो, हे देखील सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गुण असणे आवश्यक आहे तो म्हणजे मेहनत होय. मेहनत करून पुढे जाणारी व्यक्ती ही आयुष्यात नक्कीच यशस्वी होत असते आणि दुसऱ्यांसाठी आदर्श बनत असते. मेहनत करून जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये एक स्वप्न निर्धारित करून त्या दिशेने वाटचाल करतो तो व्यक्ती नक्कीच इतरांसाठी एक आदर्श बनतो.

आदर्श विद्यार्थी आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात संपूर्ण बळ लावून प्रयत्न करतो. अभ्यास असो किंवा खेळ असो सर्व गोष्टींमध्ये उत्तम कामगिरी करण्याची क्षमता एका आदर्श विद्यार्थ्यांमध्ये असते.

कुठल्याही गोष्टीसाठी संकोच न करता प्रयत्न करणे हे आदर्श विद्यार्थ्याचे महत्त्वपूर्ण लक्षण आहे.

आदर्श विद्यार्थ्याचे दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे त्याच्या आतील असलेला ऊर्जावाणपणा.

एक आदर्श विद्यार्थी हा उर्जेने भरलेला असावा. विद्यार्थ्यांमध्ये आळस भरलेला नसून काम करण्याची सतत ऊर्जा आणि स्फूर्ती असणे आवश्यक आहे. रोज सकाळी लवकर उठणे, व्यायाम किंवा योगा करणे अशी दिनचर्या ठरलेले असावी. आदर्श विद्यार्थी आपली सर्व कामे वेळेवर करत असतो. आदर्श विद्यार्थी म्हणजे कोणत्याही फालतू गोष्टीसाठी वेळ वाया न घालवता वेळेचा सदुपयोग करणारा असावा. मोबाईल, टीव्ही अशा गोष्टींना आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ न देणे, आरोग्यदायी भाजीपाला खाणे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा राहते व त्याचे चित्त अभ्यासात लागते.

जिज्ञासा हादेखील आदर्श विद्यार्थ्यांमध्ये आवशक्य असलाना महत्त्वपूर्ण गुण आहे. एक आदर्श विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची, अवलंब करण्याची नेहमी जिज्ञासा लागलेली असते. काही ना काही गोष्टी मधूनच ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न एक आदर्श विद्यार्थी करत असतो. शाळेमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये शिक्षक शिकवत असताना एखाद्या विषयावर नेहमी वेगवेगळे प्रश्न विचारणे, वेगवेगळी पुस्तके व माहिती वाचून ज्ञान प्राप्त करणे, आपल्या कल्पना आणि शक्ती मधुरा नवीन नवीन प्रश्नांना जन्म देऊन त्यांच्या उत्तरांचा शोध घेणे अशी कार्य एक आदर्श विद्यार्थी करीत असतो.

नकारात्मकता हा गुण देखील एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये असणे अतिशय महत्वाचे आहे. आयुष्य जगत असताना आणि आयुष्यातील समस्यांकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहावे. विद्यार्थ्यांसोबत तसेच प्रत्येक व्यक्तीसाठी सकारात्मक ता हा दृष्टिकोन असणे खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक दृष्टिकोन हा सर्व समस्या सोडवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो.

आजच्या विद्यार्थ्यांना जर आदर्श विद्यार्थी बनायचे असेल तर नेहमी सकारात्मक विचार ठेवून आयुष्य जगणे आणि आयुष्याकडे बघणे गरजेचे आहे प्रत्येक समस्या ला हसून स्वीकारायला हवे. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ता हा गुणधर्म असणे खूप महत्त्वाचे आहे.

याशिवाय एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये आणखीन एक गुण असणे आवश्यक या आहे तो म्हणजे नेहमी खरे बोलणे व आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा नेहमी आदर करून त्यांच्या आज्ञेचे पालन करणे.

जो विद्यार्थी खोटे बोलतो त्याला एक खोटी गोष्ट लपवण्यासाठी अनेक खोटे बोलावे लागतात, त्यामुळे खोटे बोलणारा विद्यार्थी हा अनेक वाईट मार्गाला लागतो. खोटे बोलणारी व्यक्ती ही आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही. त्यामुळे खोटे बोलणे हा दुर्गुण काढून टाकणे सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचे आहे. याशिवाय मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगात आज्ञा कारी ह्या गुणांची पूर्तता होते.

आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले व्यक्ती हे नेहमी आपल्या चांगल्या साठी आपल्याला सल्ला देत असतात. त्यामुळे मोठ्यांचे ऐकल्याने आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत होते. आणि मोठ्यांच्या ऐकणे हा एक आदर्श विद्यार्थ्यांच्या अंगी असलेला गुण आहे.

याशिवाय एक आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक, पालक आणि समाजाचे मोठे योगदान असते. लहानपणापासून मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांना आदर्श बनविण्याचे काम हे पालकांचे असते. एक आदर्श विद्यार्थी जीवनातील सर्व समस्यांना पार करीत आई-वडील, शिक्षक आणि समाजाचे नाव करतो थोडक्यात आपल्या देशासाठी योगदान देतो. त्यामुळे आपल्या समाजातील प्रत्येक विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी होणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आदर्श मार्गवर मार्गावर जाण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. म्हणून या शाळेतील शिक्षकांनी, पालकांनी आणि समाजातील लोकांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

आपल्या विद्यार्थ्यांतील दुर्गुणांचा नाश करून त्यांना आदर्श विद्यार्थी होण्याकडे हातभार लावला पाहिजे.

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध । Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi  हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

  • मी सरपंच झालो तर मराठी निबंध । Mi Sarpanch Zalo tr Marathi Nibandh
  • माझे स्वप्न निबंध मराठी । Maze Swapna Essay in Marathi
  • माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध । Maza Avadta Chand Nibandh Marathi
  • गणेश चतुर्थी मराठी निबंध । Ganesh Chaturthi Essay in Marathi । Ganesh Utsav Nibandh in Marathi
  • फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी । Fatkya Pustakache Atmavrutta Nibandh in Marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

महाविदयालयीन विदयार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध / Mahavidyalayin Vidyarthyanche Manogat Essay In Marathi

या पोस्ट मध्ये आपण आजच्या महाविदयालयीन विदयार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध लेखन / Mahavidyalayin Vidyarthyanche Manogat Essay In Marathi 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत

Mahavidyalayin Vidyarthyanche Manogat Essay In Marathi

Mahavidyalayin Vidyarthyanche Manogat Essay In Marathi

आजच्या महाविदयालयीन विदयार्थ्यांचे मनोगत

[ मुद्दे : महाविदयालयात प्रवेश घेताना असलेल्या अपेक्षा -प्रत्यक्ष अनुभव शालेय जीवन व महाविदयालयीन जीवन यांचीतुलनाअभ्यासातील गैरसोयी अभ्यासेतर कार्यक्रमांतीलअनुभव व्यसनाधीनता परीक्षार्थी वृत्ती खऱ्या ज्ञानापासून दूर – महाविदयालयीन शिक्षण महाग -त्यानंतरही नोकरीबाबत अनिश्चितता ]

महाविदयालयात शिकणारा मी एक सामान्य विदयार्थी आहे. मला आठवतेय मी महाविदयालयात आलो, तेव्हा या जीवनाचे इतरांनी ‘फुलपाखरी जीवन’ असे वर्णन केले होते. महाविदयालयीन जीवन म्हणजे ‘मज्जाच मजा’ असेच चित्र बहुतेक जण रंगवतात.

पण माझा अनुभव मात्र तसा नाही. महाविदयालयात पाऊल टाकताना प्रथम माझ्यावर मात्र फार मोठे दडपण होते. शाळेतील वातावरण अगदी वेगळे होते. पूर्व-प्राथमिक वर्गापासून दहावीपर्यंत मी एकाच शाळेत होतो.

त्यामुळे त्या शाळेशी आमचे एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. महाविदयालयात हा जिव्हाळा मात्र मला कुठेच आढळला नाही. काही विदयार्थी आपला कंपू करून असतात; पण ते बहुधा अभ्यासेतर गोष्टींसाठी बरीचशी मुले आपला महाविदयालयातील वेळ वर्गाबाहेर कट्ट्यावर किंवा कँटीनमध्ये घालवतात.

वर्गात विदयार्थ्यांची संख्या एवढी असते की, आपण शिकवतोय ते या विदयार्थ्यांना कळत आहे की नाही, याकडे प्राध्यापक विशेष लक्षही देऊ शकत नाहीत. बहुसंख्य विदयार्थी कुठे ना कुठे खाजगी शिकवणी वर्गांना जात असल्यामुळे विदयार्थ्यांनाही महाविदयालयातील शिक्षण महत्त्वाचे वाटत नाही.

जे विदयार्थी कुठल्याही खाजगी वर्गाला जाऊ शकत नाहीत, त्यांचे मात्र नुकसान होते. त्याची कुणालाही तमा नसते. महाविदयालयात वक्तृत्व, अभिनय, गायन, खेळ इत्यादी अनेक उपक्रम चालू असतात, पण सत्य सांगायचे, तर महाविदयालयातील ठरावीक मुलेच त्यांत सहभागी होतात.

बहुसंख्य विदयार्थी हे प्रेक्षक वा अलिप्त असतात; काही वेळेला तास ‘बंक’ करण्याची टूम निघते, तर काही वेळेला सामुदायिक सुट्टी घेण्याचा कार्यक्रम आखला जातो. मात्र, महाविदयालयातील विविध ‘डे’ज महाविदयालयातील वातावरण उत्फुल्ल,

रंगीबेरंगी बनवून टाकतात. त्या वातावरणात आम्ही सारे न्हाऊन निघतो. चॉकलेट डे, रोझ डे, ट्रॅडिशनल डे, फ्रेंडशिप डे, व्हॅलेन्टाईन डे इत्यादी विविध ‘डे’च्या निमित्ताने महाविदयालयातील वातावरणाला बहर येतो.

महाविदयालयात अनेक चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टींची लागण लागलेली असते. बरीच व्यसने पसरलेली असतात. छुपेपणाने त्यांचा प्रसार चालू असतो. त्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवणे, हे काहीजणांना फार अवघड जाते.

महाविदयालयातील बहुसंख्य विदयार्थी हे परीक्षार्थी असतात. ज्ञानार्थी विदयार्थी तेथे कमीच आढळतात. हे खरे शिक्षण ठरेल का? दिवसेंदिवस महाविदयालयीन शिक्षण हे अतिशय महाग होत चालले आहे.

त्याबरोबरच हे शिक्षण घेतल्यावरही आपले भवितव्य उज्ज्वल होईल, याची विदयार्थ्याला खात्री नसते. किंबहुना ‘पदवी’ प्राप्त केल्यावरही अनेकदा तो ‘बेकारी’च्या प्रवाहात गटांगळ्या खात राहतो.

मग त्याच्यापुढे प्रश्न उभा राहतो- ‘काय उपयोग या महाविदयालयीन शिक्षणाचा?

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध / Shaletil Vidyarthyanche Manogat Marathi Nibandh
  • महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध लेखन / Essay Writing On Mahavidhyalayatil Vidhyarthyanche Manogat
  • विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी मध्ये / Vidhyarthyanche Manogat Essay In Marathi

आम्हाला आशा आहे की महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध / Essay On Mahavidhyalayatil Vidhyarthyanche Manogat Essay In Marathi हा निबंध नक्कीच आवडला असेल धन्यवाद,

Ajcha Vidyarthi ani shist essay in Marathi language | आजचा विद्यार्थी आणि शिस्त

Ajcha Vidyarthi ani shist essay in Marathi language – आजचा विद्यार्थी हा मोबाइल, इंटरनेट यांमुळे शिस्त भंग झाली आहे. त्यांचा स्वभाव बदलण्या मागे आजच्या मुलांच्या हातात आलेली साधनं असली, तरी बेसिक माहितीही त्यांना नसते. ते फारसे वाचत नाहीत. वाचलंच तर वरवरचं असतं. उथळ माहितीवर निष्कर्ष काढून मोकळे होतात. जगाची सोडून द्या, पुण्याचीही माहिती धड नसणारे अनेक विद्यार्थी आहेत. पुण्यात लहानाचे मोठे झालेल्यांनाही इथली प्रसिद्ध ठिकाणं माहीत नाहीत. साहित्य परिषदेचं कार्यालय कुठं आहे, असा प्रश्न परवाच एकानं मला विचारलं! सांगा काय करायचं? काळ बदलला, तंत्रज्ञान हाताशी आले तरी परिस्थितीत फार बदल नाही. त्यामुळे या तंत्रयुगातही विद्यार्थ्यांना अगदी मुळापासूनच शिकवावं लागतं.

चांगला माणूस बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी वागण्याची योग्य पद्धत आत्मसात केली पाहिजे. उदा. शिक्षकांना, वडीलधाऱ्यांना योग्य मान देणे, दुसर्‍याला मदत करणे इ. विद्यार्थ्यांनी आपला उत्साह, सळसळत्या तारुण्याचा योग्य प्रकारे सकारात्मकदृष्ट्या वापर करावा व अंगी शिस्त बाणवून विद्यार्थ्यांवर असलेल्या बेशिस्त वर्तनाचा शिक्का पुसून टाकावा. विद्यार्थ्यांमधील बेशिस्त हा आजचा एक ज्वलंत प्रश्न आहे.

आजच्या विद्यार्थ्यांची दिसणे त्यांचे भडक कपडे, वाढलेले केस या सार्‍या गोष्टी बेशिस्तपणाच्या असतात. त्यांचे शिक्षकांशी वागणे, लेक्चर्सला न बसणं, परीक्षांमध्ये कॉपी करणे, पेपर विकत मिळवणे हे सारे वर्तन बेशिस्त तिचेच असते, पण हे विद्यार्थी बेशिस्त का आहेत?  याचा  आपण नीट विचार करायला हवा. एक तर कॉलेजमध्ये आल्यावर शाळेपेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळते आणि त्याचा उपयोग कसा करावा ही विद्यार्थ्यांना कळत नाही. शिवाय एका वर्गात शंभर-सव्वाशे विद्यार्थी असतात व शिक्षकांना प्रत्येकाकडे लक्ष देणे शक्य नसते. मग विद्यार्थी बोलत राहतात किंवा गैरहजर राहतात दिलेल्या काम पूर्ण करीत नाही. या गोष्टींमुळे विद्यार्थी बेशिस्त होतात.

आजची शिक्षण पद्धतीही खूप बदलली आहे. निकाल जाहीर करायला परीक्षा झाल्यावर चार महिने लागतात त्यातही संगणकामुळे अनेकदा गोंधळ असतात. शिक्षण विशेषतः डॉक्टर शिक्षण महाग होत चालले आहे. जिकडेतिकडे वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार या विद्यार्थ्यांना दिसतो. चांगले शिकले तरी चांगली नोकरी मिळेल याची खात्री नसते. आपल्या गुणांचे चीज होत नाही असे पाहिल्यावर विद्यार्थी बेशिस्त वर्तन करायला लागतात.

शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून उत्तम कामाची अपेक्षा असेल तर त्याचे कौतुक होणेही गरजेचे असते. खास करून ज्या शाळा फक्त अभ्यास शिकवण्याचे कार्य करत नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याची धडपड करत असतात आणि त्यासाठी सातत्याने नवनवीन अॅक्टिविटीचे आयोजन करत असतात. अशा ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी मुख्याध्यापकांना उत्तम नियोजनाबरोबर शिक्षकांचे सहकार्य अपेक्षित असते. हे सहकार्य हळू हळू कमी होते. तेव्हा बेशिस्तीबद्दल केवळ विद्यार्थ्यांना दोष देता येणार नाही.

काही दोष बदलती सामाजिक परिस्थिती कडे जातो. बरेच शिक्षक ही पूर्वीसारखीच जीव ओतून शिकवणारे नसतात. आज विद्यार्थ्यांसमोर खास आदर्श आहेत. या साऱ्याचा परिणाम म्हणजे विद्यार्थी बेशिस्त वागू लागतात. पण त्यांना अगदीच वैशिष्ट म्हणता येणार नाही समाजातील असंख्य घडामोडींचे बदलत्या,  वास्तवाचे त्याला भान आहे. इंटरनेट संगणक अशा गोष्टीतून सहजपणे हाताळू शकतो, शिकून घेतो,  देशावर नैसर्गिक संकट आहे श्रमदान रक्तदान अशा गोष्टींसाठी अनेक विद्यार्थी पुढे मदतीसाठी येतात.

आपल्या शिस्तीने अडचणींचे डोंगर पार करतात. शिवाय काही थोडे विद्यार्थी बेशिस्त असतात. सर्व विद्यार्थ्यांना बेशिस्त ठरवणे हे योग्य  नाहीच. त्यामुळे विद्यार्थ्यांना माझी शिस्त वाढविण्यासाठी सामाजिक परिस्थितीत बदल घडून आणणे आवश्यक आहे. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना नैतिक मूल्ये शिकून, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. मग शिस्तीत वागणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्र आपल्याला अनुभवायला मिळेल.

कालच्या विद्यार्थ्यांमध्ये जेवढे वैविध्य होते, तेवढेच वैविध्य आजच्या विद्यार्थ्यांत आहे. तंत्रज्ञानामुळे आजचा विद्यार्थी सुदैवी आहे. त्याद्वारे तो माहितीसंपन्न होऊ शकतो. आजच्या आणि कालच्या विद्यार्थ्यांतील महत्त्वाचा फरक आहे तो हा! माहितीची साधने जशी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत, तशीच ती शिक्षकांनाही. त्यामुळे शिक्षकांनीही त्यांचा वापर करणे गरजेचे ठरते.

Ajcha Vidyarthi ani shist essay in Marathi language विद्यार्थी आणि शिस्त हा निबंध कसा वाटला, ते कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh vidyarthi nibandh in marathi

नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो, आजचा आपला निबंधाचा विषय आहे ! आदर्श विद्यार्थी मराठी निबंध .  तुम्हाला सुद्धा वाटत ना, शिक्षकांनी तुम्हाला आदर्श विद्यार्थी समजावे, तुम्हाला माहिती आहे का ? विद्यार्थी आणि शिस्त याचे एक नातेच आहे. विद्यार्थी कसा असावा ! विद्यार्थी आणि शिस्तीचे महत्व आपण ह्या निबंधांतून समजून घेऊया. तर चला सुरू करू आपला आदर्श विद्यार्थी निबंध. An ideal student essay in marathi | adarsh vidyarthi nibandh in marathi

ग्रंथ हेच गुरू
माझी शाळा

संपर्क फॉर्म

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh Vidyarthi Nibandh In Marathi

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh Vidyarthi Nibandh In Marathi

आजचा विद्यार्थी म्हटलं की, आपल्या‌ मोर भांडणखोर, दंगाखोर, सतत मस्ती करणारा, ते बोलणारा,आभ्यास न करणारा, मोठ्यांचा आदर्श न करणारा, अशा विद्यार्थ्यांची प्रतिमा उभी राहते.

यामागचे कारण म्हणजे बदलत चाललेली जीवनशैली होय ज्या प्रमाणे काळ बदलतो त्याप्रमाणे माणसाची जीवनशैली, वर्तणूक आणि स्वभाव देखील बदलतो. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आदर्शाचे कोणतेही गुण दिसत नाहीत आणि याला कारणीभूत तुम्ही आम्हीच आहोत.

प्रत्येक आई वडिलांचे किंवा शिक्षकांचे आशा असते की यांच्या हाताखाली शिकणारा हा विद्यार्थी आदर्श असला पाहिजे परंतु कोणताही विद्यार्थी जन्माला येताच आदर्श नसतो.

जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळते चांगल्या लोकांचा सहवास लाभतो तेव्हा तो विद्यार्थी नक्कीच एक आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी तत्पर असतो. प्रत्येक वर्गामध्ये एक तर आदर्श विद्यार्थी असतो. त्या विद्यार्थ्याकडे पाहून शिक्षक आणि इतर विद्यार्थी देखील प्रभावित होतात.

शाळेमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये शिकवणार्‍या प्रत्येक शिक्षकाला वाटत असते की, आपला वर्ग हा आदर्श विद्यार्थ्यांनी भरावा. एखाद्या विद्यार्थ्याला आदर्श बनवायचे की वाईट मार्गावर घेऊन जायचे हे शिक्षक, पालक आणि स्वतःच्या विद्यार्थ्यावर अवलंबून असते.

एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा गुण असावा तो म्हणजे ” मेहनत “. मेहनत करून आयुष्यात पुढे जाणारे व्यक्ती जीवनामध्ये किंवा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी नक्कीच यशस्वी होते.

मेहनत करून जो आपल्या आयुष्यात एक स्वप्न निर्धारित करून त्या दिशेने वाटचाल करतो तो नक्कीच इतरांसाठी आदर्श बनतो.

आदर्श विद्यार्थी जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले संपूर्ण बळ लावून प्रयत्न करतो. अभ्यास असो किंवा खेळ असो इतर कुठलीही गोष्ट असो तो प्रत्येक गोष्टींमध्ये प्रयत्न करून ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत असतो.

जीवनात आवश्यक असलेल्या कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्न करण्याचा संकोच न करणे हे आदर्श विद्यार्थ्याचे खूप महत्त्वपूर्ण लक्षण आहे.

एक आदर्श विद्यार्थ्याचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे त्यामध्ये असलेला ऊर्जावानपणा. एक विद्यार्थी हा उर्जेने भरलेला असावा. विद्यार्थ्यांमध्ये आळस भरलेला नसून काम करण्यासाठी सतत ऊर्जा भरलेली असणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यासोबतच एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये सकाळी लवकर , उठणे व्यायाम करणे, व आपले महत्वाची कामे आटोपूने ही दिनचर्या ठरलेली असावी. तसेच एक आदर्श विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांनी आपली सर्व कामे वेळेवर पूर्ण करावी.

कोणत्याही फालतू गोष्टीसाठी आपला वेळ वाया घालवावा. मोबाईल, टीव्ही इत्यादी मनोरंजनाच्या साधनांचा आवश्‍यकतेपेक्षा जास्त वापर करू नये. तसेच आरोग्यदायी भाजीपाला खाणे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीरात उर्जा राहते व त्याचे चित्त किंव्हा एकाग्रता अभ्यासामध्ये लागते.

जिज्ञासा हादेखील एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये असलेला आवशक्य गुण आहे. एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची व अवलंब करण्याची नेहमी जिज्ञासा असली पाहिजे.

काहीना काही गोष्टींमधून ज्ञानग्रहण करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत असतो. तसेच अभ्यासाचा संबंधित शिक्षकांना वेळोवेळी वेगवेगळे प्रश्न विचारणे, वेळोवेळी पुस्तके व माहिती वाचून ज्ञान प्राप्त करणे, आपल्या कल्पना शक्ती मधून नवीन प्रश्नांना जन्म देऊन त्यांच्या उत्तराचा शोध घेणे अशी कार्य आदर्श विद्यार्थी करीत असतो.

सकारात्मकता हा देखील आदर्श विद्यार्थ्यांमध्ये असलेला आवश्यक गुण आहे.  आयुष्य जगताना आणि आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यासोबत प्रत्येक व्यक्तीसाठी सकारात्मकता हा गुण महत्त्वाचा आहे. कारण सकारात्मक दृष्टिकोन हा सर्व समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.

आजच्या विद्यार्थ्यांना जर आदर्श विद्यार्थी बनवायचा असेल तर सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे खूप गरजेचे आहे. समोर येणाऱ्या प्रत्येक समस्या ला हसून स्वीकारणे गरजेचे आहे. त्यामुळेच आदर्श विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ता हा गुण असणे आवश्यक आहे.

याशिवाय एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे नेहमी खरे बोलणे. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा नेहमी आदर करून त्यांच्या आज्ञेचे पालन करणे.

तसेच विद्यार्थी खोटं बोलत होतो एक खोटं लपवण्यासाठी आणि खोटे बोलतो त्यामुळे आदर्श विद्यार्थी बनायचे असेल तर नेहमी खरे बोलणे गरजेचे आहे.

परिस्थिती कशी ही आसो त्या परिस्थितीमध्ये नेहमी सत्याचा किंवा खार याचा मार्ग अवलंबावा. खोटे बोलणाऱ्या व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कधीही  यशस्वी होऊ शकत नाही.

त्यामुळे खोटे बोलणे हा दुर्गुण काढून टाकणे आजच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे. याशिवाय नेहमी मोठ्यांच्या अन्यायाची पालन करणे त्यांचा आदर करणे यामुळे विद्यार्थी आज्ञाकारी होतात.

मोठ्या व्यक्ती ही नेहमी आपल्याला आपल्या चांगल्या साठी काही ना काही सल्ला देत असतात त्यामुळे मोठ्यांच्या ऐकल्याने आपल्याला यश प्राप्तीसाठी मदत होते. आणि आज्ञाधारक हा एक आदर्श विद्यार्थ्यांचे गुण म्हणून ओळखला जातो.

याशिवाय एखाद्या विद्यार्थ्याला आदर्श घडविण्यासाठी आई-वडील, शिक्षक आणि समाजाचे मोठे योगदान असते.

लहानपणापासून मिळालेले शिक्षण आणि संस्कार हे मुलांना भविष्यामध्ये आदर्श विद्यार्थी बनवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. एक आदर्श विद्यार्थी त्याच्या आयुष्यातील सर्व समस्यांना पार करत देशाचे, आई-वडिलांचे आणि समाजाचे नाव उंच करीत असतो.

त्यामुळे आपल्या समाजातील आजचा विद्यार्थी हा आदर्श व्हायलाच हवा. म्हणून शाळेतील शिक्षकांनी आणि पालकांनी आपल्या विद्यार्थ्याकडे योग्य लक्ष देऊन त्यांच्यातील दुर्गुणांचा नाश करून आजचा आदर्श विद्यार्थी बनविण्याकरिता हातभार लावला पाहिजे.

तर मित्रांनो ! ” आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh Vidyarthi Nibandh In Marathi “   वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • सिंहगड किल्ल्याचा इतिहास
  • तोरणा किल्ला माहिती मराठी
  • सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास
  • माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी
  • राजगड किल्ल्याची माहिती

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

MarathiGyaan - Essay, Speech, Stories and More

आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी कि परीक्षार्थी मराठी निबंध | Aajcha Vidyarthi Marathi Nibandh | MarathiGyaan

आजचा विद्यार्थी मराठी निबंध | aajcha vidyarthi essay in marathi .

या आर्टिकल मध्ये मी तुमच्या साठी आणला आहे आजचा विद्यार्थी मराठी निबंध (Aajcha Vidyarthi Marathi Nibandh) . या निबंध मध्ये आजच्या विद्यार्थी बद्दल सांगितलं आहे कि तो ज्ञानार्थी आहे कि परीक्षार्थी आहे. आणि आजच्या विद्यार्थी साठी काय महत्वाचे आहे अभ्यास किंवा अंक हे पण या मध्ये सांगितले आहे.

Aajcha vidyarthi Essay in Marathi

आशा करतो आजचा विद्यार्थी मराठी निबंध तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्ही आजचा आदर्श विद्यार्थी निबंध नाही वाचला असेल तर तो पण नक्की वाचा. 

आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी कि परीक्षार्थी मराठी निबंध

परीक्षेच्या काळात मला वर्गमित्र खूप सतावतात. परीक्षा चालू असताना उत्तरे विचारतात, माझी उत्तरपत्रिका मागतात. स्वत:जवळच्या चिठ्ठ्याचपाट्या दुसऱ्यांकडे पोहोचत्या करण्यासाठी मदत मागतात. मदत केली नाही, तर चिडतात. मग भांडणे होतात. हे असे का होते ? कारण अगदी स्पष्ट आहे. कोणालाही अभ्यास करायला नको. गुणपत्रिकेत गुण वाढले म्हणजे झाले. ते खोटे असले, तरी कोणाला दु:ख होत नाही. म्हणजे, आजचा विद्याथी परीक्षार्थी बनला आहे. कोणालाही ज्ञानार्थी बनावे असे वाटत नाही. वर्गात शिकवताना कोण लक्ष देत नाही. गृहपाठ करताना सगळेजण दुसर्‍यांच्या वह्या उतरवून काढतात.

हे असे का होते ? याला जबाबदार कोण ? खरे तर आम्हांला घडवले गेले आहे, ते तसेच. मला आठवते तेव्हापासून परिस्थिती तशीच आहे. पाठ समजून घ्यायला कोणी शिकवलेच नाही. प्रश्‍नांची उत्तरे पाठ्यपुस्तकात खुणा करून नोंदवायची आणि तीच पाठ करायची! ती चूक की बरोबर, हे तपासायचे नाही. एखादे उत्तर पाठ्यपुस्तकात चुकीचे असले, तरी उत्तरपत्रिकेत तेच लिहायचे. माझ्या कित्येक मित्रांचे आईबाबा एका एका गुणासाठी शिक्षकांशी येऊन भांडले आहेत ! मला हे पाहून खूप वाईट वाटायचे. मी माझ्या आईबाबांना गुणांसाठी शाळेत यायला विरोध करायचो. तर्कशुद्ध विचार करून उत्तर तयार कसे करायचे, हे शिकवले जात नसे. मराठीच्या उत्तरपत्रिकेतही पाठ्यपुस्तकातीलच शब्द जसेच्या तसे लिहायचा आदेश असे. मग विचार कोण करणार ? स्वतःची भाषा कशी घडवणार ?

आज लहान मुलांच्या जीवनातील आनंद ओरबाडून घेणारी कोणती बाब असेल , तर ती म्हणजे परीक्षा' होय. एखाद्या नावाजलेल्या शाळेतील पूर्व-प्राथमिक शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी अडीच-तीन वर्षांच्या बाळालाही परीक्षेला तोंड ल्यावे लागते. खरे पाहता, लहान मुले घरातल्यांना निरागसपणे कितीतरी प्रश्‍न विचारत असतात, तेव्हा ती खऱ्या अर्थाने 'ज्ञानार्थी' असतात; पण मोठी माणसे त्यांना “परीक्षार्थी' बनवत असतात.

शाळांतील, महाविद्यालयांतील मुले परीक्षांत जास्तीत जांस्त गुण मिळवण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे मूलभूत झानाशी त्यांची फारकत होते. आजकाल मोठ्या सुट्टीतही खास वर्गांचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांवर लादले जातात. मग त्यांनी स्वतःला आवडेल ते वाचावे केव्हा? ज्ञान संपादन करून बहुश्रुत व्हावे कसे? ही सर्व जीवघेणी धडपड परीक्षेत गुण मिळवण्यासाठी असते. पण खूप गुण मिळाले म्हणजे नोकरीची शाश्‍वती असतेच असे नाही. आमच्या शेजारचा नितीन ७०% गुण मिळवून बी.कॉम. झाला आहे. पण नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेला की नापास होतो. अठरा-वीस वर्षे सतत क्रमिक अभ्यासक्रम पार पाडण्याच्या धडपडीतून जीवनव्यवहाराचे ज्ञान संपादन होत नाही आणि मग वाट्याला केवळ वैफल्य येते.

माझे काही मित्र मोबाईल वापरण्यात वाकबगार आहेत. फेसबुक, ट्वीटर, व्हॉटऑँप्स, यु-ट्यूब, माय स्पेस अशा अनेक साईट्स मुक्‍तपणे वापरतात. संगणकात सराईतपणे वावरतात. आता सांगा, तिथे बुद्धिमत्ता लागत नाही का ? ते त्यांना न शिकवता समजते, पण वर्गात शिकवलेले समजत नाही , हे कसे काय? याचे मुख्य कारण हे की, आजचे शिक्षण पुस्तको बनले आहे. प्रत्यक्ष जीवनाशी, व्यवहारातील कृतींशी या ज्ञानाचा संबंधच राहिलेला नाही. शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेला विद्यार्थी आत्मविश्‍वासाने व्यवहारात वावरू शकत नाही; तो बावरलेला असतो. त्यामुळे शिक्षणावरचा विद्यार्थ्यांचा वा समाजाचा विश्‍वास उडाला आहे. शिक्षणाविषयीची आस्था वा आदर नष्ट झाला आहे. म्हणून परीक्षेत कॉपी करणे, पैसे घेऊन प्रश्‍नपत्रिका फोडणे, पेसे चारून पदव्या मिळवणे या गोष्टींबद्दल कोणालाही खेद-खंत , लाज-शरम काहीच वाटत नाही.

हो स्थिती बदलली पाहिजे. शिक्षण व्यवसायाभिमुख बनवले पाहिजे. शिक्षण घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीशी सामना करावा लागला को, विद्यार्थी ज्ञानाकडे गंभीरपणे बघू लागतील; त्यांना शिकण्याची उत्सुकता वाटेल. ते सचोटीने ज्ञान प्राप्त करू; लागतील. साहजिकच ज्ञानाचा दर्जा उंचावेल आणि विद्यार्थीही श्ञानार्थी बनतील.

तुम्हाला हा आजचा विद्यार्थी निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून सांगा आणि हा निबंध आपल्या मित्रां सोबत share जरूर करा. 

Read  

लोकमान्य टिळक मराठी भाषण

माझे बालपण निबंध  

माझी आई निबंध मराठी मधे

You might like

Post a comment, contact form.

आदर्श विद्यार्थी मराठी निबंध, Adarsh Vidyarthi Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आदर्श विद्यार्थी मराठी निबंध, adarsh vidyarthi Marathi nibandh. या आदर्श विद्यार्थी मराठी निबंध लेखात या विषयाची संपूर्ण माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.

आपल्या सर्व वर्गांतील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकाच लेखात संपूर्ण माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे, जेणेकरून तुमचा सर्व वेळ वाया जाणार नाही. चला तर मग पाहूया आदर्श विद्यार्थी मराठी निबंध, adarsh vidyarthi Marathi nibandh.

या लेखातील महत्वाचे मुद्दे

विद्यार्थी जीवन हा कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा असतो. विद्यार्थ्यांच्या जीवनावर त्या माणसाचे पुढील भविष्य अवलंबून असते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठा शिकण्याचा कालावधी असतो. म्हणून, एक विद्यार्थी म्हणून, व्यक्तीने अत्यंत समर्पण आणि गांभीर्य दाखवले पाहिजे. हे समर्पण आणि गांभीर्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही एक आदर्श विद्यार्थी बनता.

प्रत्येक विद्यार्थी ज्याच्याकडे आपला रोल मॉडेल म्हणून पाहतो, त्याच्यासारखे यश मिळवावे अशी मनोकामना करतो तोच आदर्श विद्यार्थी असतो. वर्गात, अभ्यासात किंवा खेळात त्याच्या हुशारीचे आणि चपळाईचे सर्वांकडून कौतुक केले जाते. असा विद्यार्थी जो सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे, त्याला शाळेत अनेक जबाबदाऱ्या दिल्या जातात. प्रत्येक शिक्षकाला आपली शाळा अशाच अनेक विद्यार्थ्यांनी भरलेली असावी असे वाटते.

आदर्श विद्यार्थी कसे व्हावे

आपल्या मुलांनी खूप हुशार आणि सर्वच ठिकाणी चमकावे असे बहुतेक सर्वच पालकांना वाटते. मुलांच्या आयुष्यात पालकांची नक्कीच खूप महत्त्वाची भूमिका असते. अनेक मुले यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात ते हुशार सुद्धा असतात परंतु आदर्श विद्यार्थी होण्याचे गुण त्यांच्यात नसतात. मग अशावेळी आपण कधीतरी विचार करतो कि याला फक्त मुलेच जबाबदार आहेत का? याचे उत्तर नक्कीच नाही असे आहे. आपल्या मुलाच्या विकासात किंवा जडणघडणीत पालकांचाही महत्त्वाचा वाटा असतो.

आपला मुलगा फक्त हुशारच न होता सर्वगुण संपन्न कसा होऊ शकतो हे पालक ठरवतात. शिवाय, पालकांना हे समजून घेणे आवश्यक आहे की ते मुख्यत्वे मुलाचे व्यक्तिमत्व आणि वर्तन ठरवतात. शिवाय, पालकांनी आपल्या मुलांना शालेय शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे.

अनेक पालक आपल्या मुलांना फक्त हुशार व्हा असे सांगत असतात. पण अशावेळी ते आपल्या मुलांना ते समजत कसे वागावे हे शिकवायला विसरतात. बहुतेक पालक आपल्या मुलांना कठोर परिश्रम आणि चांगल्या गुणांची किंमत शिकवतात. परंतु कधीकधी हे पालक त्यांना दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम कसे करावे हे शिकवत नाहीत. आपल्या मुलाला मोठ्या माणसांसोबत कसे वागावे हे शिकवत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांनी मिळून आपल्या मुलांना आदर्श विद्यार्थी बनण्यास मदत केली पाहिजे.

आपल्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांना शिक्षकांची साथ मिळणे खूप महत्वाचे असते.

आदर्श विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये

सर्वात महत्वाचे म्हणजे आदर्श विद्यार्थ्याला आपले यश गाठण्यासाठी उच्च महत्वाकांक्षा असणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्याच्या जीवनात नेहमीच त्याचे ध्येय असते. शिवाय, असा विद्यार्थी त्याच्या अभ्यासाच्या क्षेत्रात नेहमीच उत्कृष्ट असतो. शिवाय असा विद्यार्थी अनेक अभ्यासेतर उपक्रमांमध्येही भाग घेतो.

आदर्श विद्यार्थी स्वभावाने हा नेहमीच आज्ञाधारक असतो. त्याला त्याच्या शिक्षकांनी आणि वडिलांनी सांगितलेलं लगेच आणि स्पष्टपणे समजते. त्याला हा सर्व माहित असते कि हे त्याच्या भल्यासाठीच आहे.

आदर्श विद्यार्थ्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिस्त आणि आज्ञाधारकपणा. आदर्श विद्यार्थी नेहमी आपल्या आई-वडिलांची, शिक्षकांची आणि वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळतो. शिवाय, असा विद्यार्थी आपल्या जीवनातील दैनंदिन कामामध्ये शिस्त दाखवतो आणि सर्व कामे वेळेवर पार पाडतो.

आदर्श विद्यार्थी त्याच्या सर्व प्रयत्नांमध्ये शिस्तबद्ध असतो, मग तो घरी असो, शाळेत असो किंवा त्याच्या आजूबाजूच्या समाजात असो. असा विद्यार्थी सर्व सामाजिक आणि नैतिक तत्त्वांचे पालन करतो. तसेच असा विद्यार्थी कधीही नापास होत नाही, नेहमी आपल्या चुकांना सुधारत असतो आणि कधीच न रागावता शांतपणे विचार करून सर्व कामे करतो.

आदर्श विद्यार्थी वेळेचे महत्त्व मानतो. तो खूप वक्तशीर आहे. शिवाय, तो त्याच्या वर्गासाठी कधीही उशीर करत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो नेहमी योग्य वेळी योग्य गोष्ट करतो. चुकून कधी कोणत्याही गोष्टीत उशीर झाल्यास तो ती चूक सुधारून परत कधीच न करण्याचा प्रयत्न करतो.

आदर्श विद्यार्थी होण्यासाठी तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. एक आदर्श विद्यार्थी नियमित व्यायाम करतो. याव्यतिरिक्त, तो नियमितपणे अभ्यास करतो आणि सर्व प्रकारचे मैदानी, कसरती असलेले विविध खेळ खेळतो. शिवाय, एक आदर्श विद्यार्थी विविध पुस्तके वाचतो. त्यामुळे त्याचे ज्ञान वाढवण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो.

शेवटी, आदर्श विद्यार्थी असणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. जर तुम्ही एक आदर्श विद्यार्थी बनलात तर तुम्हाला जीवनात यश मिळवण्यापासून काहीही रोखू शकत नाही. आदर्श विद्यार्थी नक्कीच राष्ट्राचे यशस्वी भविष्य घडवतील.

कोणीही परिपूर्ण किंवा परिपूर्ण जन्माला येत नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला एक आदर्श विद्यार्थी आणि व्यक्ती बनण्यास वेळ लागतो. पालक आणि शिक्षक दोघांनीही मुलामध्ये दडलेल्या कलागुणांना ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आदर्श विद्यार्थी होण्यासाठी चिकाटी लागते. लहानपणापासूनच मुलामध्ये वरील गुण विकसित झाले तर तो नक्कीच खूप काही साध्य करेल.

पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे की त्यांची मुले स्वतःहून हुशार आणि आदर्श होऊ शकत नाहीत. त्यांना त्यांच्या मदतीची गरज आहे. पालकांनी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या मुलांना मदत करण्यास तयार असले पाहिजे. त्यांना त्याच्या यशाबद्दल शाबासकी दिली पाहिजे तर त्यांच्या चुकांना समजावून सांगून त्याचे होणारे तोटे त्यांना सांगितले पाहिजेत.

आज आपण काय वाचले

तर मित्रांनो वरील लेखात आपण आदर्श विद्यार्थी मराठी निबंध, adarsh vidyarthi Marathi nibandh हि माहिती पाहिली. मला खात्री आहे कि मी तुम्हाला आई संपावर गेली तर मराठी निबंध या विषयावरील सर्व माहिती वरील लेखात मिळाली असेल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आमच्या आदर्श विद्यार्थी मराठी निबंध लेखात काही चूक असेल तर आम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकू किंवा वरील लेखात तुमची अधिक माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.

जाता जाता मित्रांनो, जर तुम्हाला या लेखातून आदर्श विद्यार्थी मराठी निबंध, adarsh vidyarthi Marathi nibandh या विषयावर संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख तुमच्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर नक्कीच शेअर करा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics

marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

vidyarthi essay in marathi

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध लागला तर आपण त्याला Essay In Marathi या page वर मिळवू शकाल. या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी एखादा टॉपिक राहीला असेल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

vidyarthi essay in marathi

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

vidyarthi essay in marathi

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

HindiVyakran

  • नर्सरी निबंध
  • सूक्तिपरक निबंध
  • सामान्य निबंध
  • दीर्घ निबंध
  • संस्कृत निबंध
  • संस्कृत पत्र
  • संस्कृत व्याकरण
  • संस्कृत कविता
  • संस्कृत कहानियाँ
  • संस्कृत शब्दावली
  • Group Example 1
  • Group Example 2
  • Group Example 3
  • Group Example 4
  • संवाद लेखन
  • जीवन परिचय
  • Premium Content
  • Message Box
  • Horizontal Tabs
  • Vertical Tab
  • Accordion / Toggle
  • Text Columns
  • Contact Form
  • विज्ञापन

Header$type=social_icons

  • commentsSystem

Vidyarthi Che Manogat Nibandh Marathi", "विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी", "विद्यार्थ्यांचे आत्मकथन" for Students

Vidyarthi Che Manogat Nibandh in Marathi In this article विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी, " विद्यार्थ्यांचे आत्मकथन " for stude...

Vidyarthi Che Manogat Nibandh in Marathi In this article विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी, " विद्यार्थ्यांचे आत्मकथन " for students. Autobiography of a student essay in marathi  for class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Vidyarthi Che Manogat Nibandh Marathi", " विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी ", " विद्यार्थ्यांचे आत्मकथन" for Students

Vidyarthi Che Manogat Nibandh Marathi", "विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी", "विद्यार्थ्यांचे आत्मकथन" for Students

मित्रा, खूप दिवसांपासून मला तुला काहीतरी सांगायचंय.

तुला तर माहितीच आहे, चौथी आणि सातवीमध्ये मला शिष्यवृत्ती मिळालीय. माझे आई-बाबा त्यामुळे खूपच आनंदी आहेत. मी नक्की इंजिनिअर होणार, असा आईला ठाम विश्वास वाटतोय. बाबांच्या कंपनीत काम करून मी त्यांचा 'आधार' होणार, हे त्या दोघांनी गृहीत धरलंय.

पण मला मोठेपणी कोण व्हायचंय असं त्यांना एकदाही विचारावंसं वाटलं नाही? माझी आवड काय आहे? माझा कल कोणत्या दिशेला आहे, हेच ते जाणून घेत नाहीत.

मी चित्रांच्या दुनियेत हरवून गेलो की, रागावता मात्र येतं त्यांना! "चल, अभ्यासाला बस." अगदी अर्धा तासपण मला रंगांमध्ये मनसोक्त खेळू देत नाहीत. 

तुला सांगू? मला ना, हातात ब्रश धरून निरनिराळ्या रंगांमध्ये रंगून जायला खूप खूप आवडतं. माझ्या चित्रकलेच्या शिक्षकांनीही माझी आवड ओळखलीय. चित्रकलेच्या परीक्षेसाठी मी क्लासला प्रवेश घ्यावा म्हणून ते सारखं मला प्रोत्साहन देतात; पण मी आई-बाबांना कसं सांगू? मला त्यांची भीती वाटते रे! "चित्र काढून कुठं पोट भरतं का?" असं एकदा आई मला रागाच्या भरात बोलली होती.

मित्रा, अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता मी छान-छान चित्रं काढली तर बिघडलं कुठं? मला निसर्गाची विविधता, दुधासारखे फेसाळणारे धबधबे, रंगीबेरंगी फुलं, फुलपाखरं, हिरव्यागार पाचूची बेटं, उगवणारा/ मावळणारा सूर्य-चंद्र, चमचमणाऱ्या चांदण्या भुरळ पाडतात रे!

चित्रं काढताना, ती रंगवताना माझं भानच हरपून जात. माझे सर म्हणतात, "तुझ्या लांबसडक बोटात चित्रकला लपलीय. तुला उपजतच रंगाचं ज्ञान आहे. तू नक्कीच खूप मोठा चित्रकार होशील."

खरं तर मी खूप बडबडा आणि खेळकर आहे. मला आई-बाबांशी गप्पा मारायला आवडतं. शाळेतील गमती-जमती मी माझ्या आजीला नेहमी सांगत असतो. घरी आलो की, मी आणि आज खूप मजा करतो. माझी आजी माझी 'बेस्ट फ्रेंड' आहे. तिला मी माझी चित्रं दाखवतो. तिला ती खूप आवडतात. ती माझं कौतुकही करते; पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असं बजावत असते. कारण तिलाही मी इंजिनिअर व्हायला हवंय. 

मलाही ते पटतंय, पण म्हणून मी माझी 'आवड दूर करायची का? अलीकडे आई-बाबांशी मी बोलणंच कमी केलंय. मला वाटतं, आता तरी ते मला समजून घेऊन ते थोडा वेळ चित्रांच्या दुनियेत फेरफटका मारू देतील.

शाळेत शिक्षक पाठ्यपुस्तकातून शिकवतात की, प्रत्येकाला एखादी कला अवगत असली पाहिजे. कलाकारांचा समाजात गौरव होतो आणि घरी मात्र माझ्या अंगातल्या कलेची अवहेलना होते. 

माझ्या मनाची घालमेल कोण ओळखेल बरं?

अभ्यासाच्या ताणातून मुक्त होण्यासाठी मला चित्रकलेचाच आधार वाटतो. रंगांमध्ये खेळलो की, मी एकदम ताजातवाना होतो. हे आई-बाबांच्या लक्षात कसं येत नाही?

Twitter

Advertisement

Put your ad code here, 100+ social counters$type=social_counter.

  • fixedSidebar
  • showMoreText

/gi-clock-o/ WEEK TRENDING$type=list

  • गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में। गम् धातु का अर्थ होता है जा...

' border=

  • दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद - Do Mitro ke Beech Pariksha Ko Lekar Samvad Lekhan दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद लेखन : In This article, We are providing दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद , परीक्षा की तैयार...

RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0

  • 10 line essay
  • 10 Lines in Gujarati
  • Aapka Bunty
  • Aarti Sangrah
  • Akbar Birbal
  • anuched lekhan
  • asprishyata
  • Bahu ki Vida
  • Bengali Essays
  • Bengali Letters
  • bengali stories
  • best hindi poem
  • Bhagat ki Gat
  • Bhagwati Charan Varma
  • Bhishma Shahni
  • Bhor ka Tara
  • Boodhi Kaki
  • Chandradhar Sharma Guleri
  • charitra chitran
  • Chief ki Daawat
  • Chini Feriwala
  • chitralekha
  • Chota jadugar
  • Claim Kahani
  • Dairy Lekhan
  • Daroga Amichand
  • deshbhkati poem
  • Dharmaveer Bharti
  • Dharmveer Bharti
  • Diary Lekhan
  • Do Bailon ki Katha
  • Dushyant Kumar
  • Eidgah Kahani
  • Essay on Animals
  • festival poems
  • French Essays
  • funny hindi poem
  • funny hindi story
  • German essays
  • Gujarati Nibandh
  • gujarati patra
  • Guliki Banno
  • Gulli Danda Kahani
  • Haar ki Jeet
  • Harishankar Parsai
  • hindi grammar
  • hindi motivational story
  • hindi poem for kids
  • hindi poems
  • hindi rhyms
  • hindi short poems
  • hindi stories with moral
  • Information
  • Jagdish Chandra Mathur
  • Jahirat Lekhan
  • jainendra Kumar
  • jatak story
  • Jayshankar Prasad
  • Jeep par Sawar Illian
  • jivan parichay
  • Kashinath Singh
  • kavita in hindi
  • Kedarnath Agrawal
  • Khoyi Hui Dishayen
  • Kya Pooja Kya Archan Re Kavita
  • Madhur madhur mere deepak jal
  • Mahadevi Varma
  • Mahanagar Ki Maithili
  • Main Haar Gayi
  • Maithilisharan Gupt
  • Majboori Kahani
  • malayalam essay
  • malayalam letter
  • malayalam speech
  • malayalam words
  • Mannu Bhandari
  • Marathi Kathapurti Lekhan
  • Marathi Nibandh
  • Marathi Patra
  • Marathi Samvad
  • marathi vritant lekhan
  • Mohan Rakesh
  • Mohandas Naimishrai
  • MOTHERS DAY POEM
  • Narendra Sharma
  • Nasha Kahani
  • Neeli Jheel
  • nursery rhymes
  • odia letters
  • Panch Parmeshwar
  • panchtantra
  • Parinde Kahani
  • Paryayvachi Shabd
  • Poos ki Raat
  • Portuguese Essays
  • Punjabi Essays
  • Punjabi Letters
  • Punjabi Poems
  • Raja Nirbansiya
  • Rajendra yadav
  • Rakh Kahani
  • Ramesh Bakshi
  • Ramvriksh Benipuri
  • Rani Ma ka Chabutra
  • Russian Essays
  • Sadgati Kahani
  • samvad lekhan
  • Samvad yojna
  • Samvidhanvad
  • Sandesh Lekhan
  • sanskrit biography
  • Sanskrit Dialogue Writing
  • sanskrit essay
  • sanskrit grammar
  • sanskrit patra
  • Sanskrit Poem
  • sanskrit story
  • Sanskrit words
  • Sara Akash Upanyas
  • Savitri Number 2
  • Shankar Puntambekar
  • Sharad Joshi
  • Shatranj Ke Khiladi
  • short essay
  • spanish essays
  • Striling-Pulling
  • Subhadra Kumari Chauhan
  • Subhan Khan
  • Suchana Lekhan
  • Sudha Arora
  • Sukh Kahani
  • suktiparak nibandh
  • Suryakant Tripathi Nirala
  • Swarg aur Prithvi
  • Tasveer Kahani
  • Telugu Stories
  • UPSC Essays
  • Usne Kaha Tha
  • Vinod Rastogi
  • Wahi ki Wahi Baat
  • Yahi Sach Hai kahani
  • Yoddha Kahani
  • Zaheer Qureshi
  • कहानी लेखन
  • कहानी सारांश
  • तेनालीराम
  • मेरी माँ
  • लोककथा
  • शिकायती पत्र
  • सूचना लेखन
  • हजारी प्रसाद द्विवेदी जी
  • हिंदी कहानी

RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5

Replies$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments, random$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts, /gi-fire/ year popular$type=one.

  • अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन - Adhyapak aur Chatra ke Bich Samvad Lekhan अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन : In This article, We are providing अध्यापक और विद्यार्थी के बीच संवाद लेखन and Adhyapak aur Chatra ke ...

' border=

Join with us

Footer Logo

Footer Social$type=social_icons

  • loadMorePosts
  • relatedPostsText
  • relatedPostsNum

Information Marathi

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध (Adarsh Vidyarthi Marathi Essay)

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध (Adarsh Vidyarthi Marathi Essay) #marathiessay

मानवी जीवनाचा आधारस्तंभ म्हणून विद्यार्थी ओळखले जाते. शेवटी विद्यार्थी जे गुण अवगुण आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये शिकतात ते त्याचे पुढे चरित्र बनवतात. शेवटी विद्यार्थी हे जीवन माणसांसाठी खूपच महत्त्वाचे आहे.

एक आदर्श विद्यार्थी तो आहे जो परिश्रम आणि मेहनतीने अध्ययन करतो. सदगुणांना आपलेसे करतो तो आपल्या मागे उदाहरण सोडतो जो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा बनतो. एक आदर्श विद्यार्थी नेहमी पुस्तकांना आपले मित्र बनवतो नेहमी पुस्तकांचे अध्ययन करतो जे जीवन बनवण्यासाठी खूपच उपयोगी आहे. पुस्तकातील नवीन ज्ञान घेऊन तो समाजासाठी काहीतरी करतो.

आदर्श विद्यार्थी नेहमी अध्यापक आणि गुरुजीं बद्दल मान ठेवतो तसेच आपल्या आई वडिलांची सेवा करतो.

आदर्श विद्यार्थी वर्गात सर शिकवत असताना नेहमी लक्षपूर्वक ऐकतो आणि नेहमी गुरूकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अव्वल असतो. कोणत्याही विद्यार्थीसाठी पुस्तकी ज्ञान आवश्यक आहे. एक आदर्श विद्यार्थी अभ्यासासोबतच खेळामध्ये रूची घेतो आपल्या कल्पनांना महत्त्व देतो.

एक आदर्श विद्यार्थी नैतिकता, सत्य आणि उच्च आदर्शाला आपलेसे मानतो. आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना मदत करतो. आपल्या मित्रांसाठी नेहमी तयार राहतो.

एक आदर्श विद्यार्थी तो आहे जो वर्गामध्ये नेहमी लक्षपूर्वक अभ्यास करतो. शाळेत आणि घरांमध्ये इमानदारीने वागतो तसेच वादविवाद स्पर्धेमध्ये सहभाग घेतो. सर्वच माता पिताना इच्छा असते की त्यांचा मुलगा पुढे जाऊन मोठा व्हावा पुढे जाऊन समाजासाठी आदर्श बनावा.

विद्यार्थी हे कोणत्याही देशाचे भविष्य असते. एका राष्ट्राच्या प्रगतीसाठी आधार असते. जर विद्यार्थी आशावादी असेल तरच देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. आदर्श विद्यार्थी युवा पिढीसाठी एक आदर्श असते.

एक आदर्श विद्यार्थी फक्त शाळेमध्ये चांगले मार्क पाडणारा विद्यार्थी नसून तर व्यवहारांमध्ये सद्गुण असलेला असतो जो कर्तव्यनिष्ठ इमानदार, सत्यवादी आणि न्यायप्रिय असतो.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

vidyarthi essay in marathi

Daily Marathi News

विद्यार्थी आणि मोबाईल – मराठी निबंध | Vidyarthi Ani Mobile Nibandh

प्रस्तुत लेख हा विद्यार्थी आणि मोबाईल (Vidyarthi Ani Mobile) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. आजच्या विद्यार्थ्यांचा वेळ हा अभ्यास आणि मोबाईल यामध्ये विभागला गेला आहे.

मोबाइलचा अतिवापर हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम घडवून आणत आहे. त्यामुळे अभ्यासाविषयी एक उदासीनता निर्माण झालेली आहे. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात घडत असलेले बदल या निबंधात स्पष्ट करण्यात आलेले आहेत.

विद्यार्थी आणि मोबाईल निबंध | Vidyarthi Ani Mobile Nibandh Marathi |

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज प्रत्येकजण सहजरित्या मोबाईल वापरत आहे. अगदी २०१९ पर्यंत बहुतांश विद्यार्थी मोबाईल वापरत नसत, परंतु कोरोना काळात प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्ताने मोबाईलचा प्रवेश झाला. कोरोनाचा प्रभाव कमी झाला परंतु त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मोबाईलचे अस्तित्व मात्र वाढतच गेले.

विद्यार्थी सुरुवातीला ऑनलाईन तास, ऑनलाईन अभ्यास अशा निमित्ताने मोबाईल हाताळत होते. तेव्हा शिक्षणही ऑनलाईन होते, परंतु आता शाळा सुरू झाल्याने ऑनलाईन शिक्षण कमी झाले. तेव्हा अभ्यासासाठी हाताळत असलेला मोबाईल हा विद्यार्थ्यांसाठी कधी व्यसन बनून गेला हे कळालेच नाही.

विद्यार्थ्यांसाठी शारिरीक हालचाल आणि मैदानी खेळ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांची मानसिक व शारिरीक वाढ ही खेळाच्या निमित्ताने होत असते. परंतु मोबाईल वापरत असल्याने विद्यार्थी आता फक्त ऑनलाईन खेळ खेळू लागलेत. त्यामध्ये त्यांचा खूप सारा वेळ वाया जात आहे.

ऑनलाईन खेळ, सोशल मीडिया आणि वेबसीरीज अशा प्रकारच्या मनोरंजनामुळे विद्यार्थी हे आततायी बनू लागलेत, लगेच रागावू लागलेत, भावनिक नियंत्रण हरवू लागलेत. तसेच मानसिक स्थैर्य लहान वयात नसताना हिंसा, प्रेम, क्रोध, घृणा अशा भावना ते अनुभवू पाहतायेत.

मोबाईलचा वापर हा इंटरनेटमुळे अत्यंत सोयीस्कर झालेला आहे. विद्यार्थी देखील मोठ्या लोकांप्रमाणे सोशल मीडियाचा वापर करत आहेत. स्वतःची ऑनलाईन प्रोफाइल त्यांना अत्यंत महत्त्वाची वाटत आहे. स्वकेंद्री व एका आभासी दुनियेत त्यांचा वावर वाढत आहे. त्यांचे ध्यान आता फक्त मोबाईलमध्येच खिळून राहिलेले आहे.

दहा – पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा स्मार्टफोन अस्तित्वात नव्हते तेव्हाचे विद्यार्थी हे खूप साऱ्या इतर कार्यांत स्वतःला आजमावून पाहत होते. शारिरीक श्रम देखील करत होते. त्यामुळे मानसिक व शारिरीक स्थैर्य त्यांच्या जीवनात सहज निर्माण होत होते. मोबाईलमुळे आजच्या विद्यार्थ्यांमध्ये तशी कल्पकता व समरसता दिसून येत नाही.

आजच्या काळात विद्यार्थी हा मोबाईलवरच सर्व वेळ खर्च करत आहे. त्यामुळे डोळे, मान, मेंदू, पाठ, त्वचा अशा अवयवांना धोका निर्माण होत आहे. शारिरीक हालचाल कमी झाल्याने विद्यार्थी लगेच थकत आहेत. बौध्दिक काम त्यांना नकोसे वाटू लागले आहे. अशाने हेच विद्यार्थी भविष्यात जीवनाप्रती असंवेदनशील बनतील.

कारकीर्द व शैक्षणिक प्रगती अशा बाबी या निरर्थक वाटू लागलेल्या आहेत. काही अपवादात्मक विद्यार्थी आहेत जे घवघवीत यश प्राप्त करत आहेत मात्र संवेदना हरवलेले विद्यार्थी हे जास्त प्रमाणात आहेत. विद्यार्थ्यांचे आयुष्य हे मोबाईलने व्यापलेले असल्याने स्क्रीन व्यतिरिक्त इतरत्र ध्यान देणे हे त्यांच्यासाठी अवघड जात आहे.

मोबाईलला शाळेत बंदी असतानाही विद्यार्थी चोरून चोरून मोबाईल वापरत आहेत. अगदी लहान वयात ऑनलाईन स्टेटस निर्माण करू पाहणे, त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणे, फॉलोअर्स, सबस्क्राईबर्स वाढवणे यातच विद्यार्थ्यांचा बहुमूल्य वेळ वाया जात आहे. जीवनात भरारी घेण्याच्या तरुण वयात विद्यार्थी हे भरकटत चाललेले आहेत.

मोबाईलचा अतिवापर ही विद्यार्थ्यांसाठी फक्त वैयक्तिक समस्या नाही तर ती भविष्यात सामाजिक समस्या देखील असणार आहे. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे जबाबदार नागरिक असणार आहेत. त्यांनी स्वतःची जबाबदारी जर घेतली नाही तर नक्कीच ते भविष्यातील सामाजिक स्थिरतेसाठी घातक ठरतील.

तुम्हाला विद्यार्थी आणि मोबाईल हा मराठी निबंध (Vidyarthi Ani Mobile Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

फॅशन आणि विद्यार्थी मराठी निबंध | Fashion aani vidyarthi Essay Marathi

 फॅशन आणि विद्यार्थी मराठी निबंध | fashion aani  vidyarthi essay marathi .

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण फॅशन आणि विद्यार्थी मराठी निबंध बघणार आहोत. बदलत्या समाजाबरोबरच माणसाचे राहणीमान आणि पोशाख ही बदलत राहिले. आरंभापासूनच सौंदर्य आणि पोशाखाचे जवळचे नाते आहे. यालाच फॅशन म्हणतात. 

मन जगाला जे सांगू इच्छिते ते फॅशन करण्याच्या वृत्तीद्वारे सांगते. फॅशन एक अशी युगप्रवृत्ती आहे जिचा संबंध मनुष्याच्या रुची बोध, कलादृष्टी, सौंदर्य चेतना आणि कामभावनेशी आहे. मनुष्याच्या मूलभूत प्रवृत्तींपैकी ही एक प्रवृत्ती आहे. तहान भुकेप्रमाणे सहज स्वाभाविक प्रवृत्तींबरोबरच मनुष्यामध्ये कामभावनेचाही जन्म व विकास झाला.

त्याची अभिव्यक्ती झाली. स्त्री पुरुषांची ही इच्छा असते की आपण दुसऱ्यांना आकर्षक व सुंदर वाटली पाहिजे. दुसऱ्यांनी आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले पाहिजे. अनेक जणांमधून एखाद्या कामासाठी त्याचीच निवड झाली पाहिजे. 

शारीरिक सौंदर्य हेच या आकर्षणाचे केंद्र असते. परंतु शारीरिक सौंदर्य ही ईश्वराची देणगी असते. शरीराच्या अभावांच्या पूर्तीसाठी, त्याद्वारे नवीन सौंदर्य चमत्कार घडवून आणण्यासाठी जी कृत्रिम साधने वापरली जातात त्यालाच फॅशन हे नाव दिले.

फॅशनकडे कल आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या जन्मापासून आजपर्यंत फॅशनचा एक अविछिन्न प्रवाह संस्कृती आणि सभ्यतांच्या सुकलेल्या पदरावर सिंचन करीत आला आहे. सुरवातीला मनुष्य हाडांच्या माळा परिधान करीत होता. नंतर दगडांच्या मण्यांच्या माळा घालू लागला. 

प्राचीन मूर्ती पाहिल्यावर हे कळते की भारतीय स्त्रिया निरनिराळ्या प्रकारच्या केश रचना करून आपल्या पतीला आकर्षित करीत होत्या, स्त्री पुरुष स्वत:ला सुंदर आणि आकर्षक बनविण्यासाठी मोरपंख, फुले, पाने, कवड्या इत्यादीं नी आपले शरीर सजवीत असत. 

त्या काळात भारतात तयार झालेल्या वस्त्रांची विदेशांत निर्यात होत असे. रोमच्या स्त्रियांना भारतीय पोशाखाचा खास मोह होता. फॅशनचा संबंध संस्कृती आणि हवापाण्याशी आहे. फॅशनच्या मागे परिवर्तनशीलता, नावीन्य, सहजता, सुगमता उपयोगिता आणि सौंदर्यबोध इत्यादी अनेक घटक असतात. 

हे खरे आहे की कधी कधी एक दोन घटक विसरले जातात परंतु सामान्यपणे कोणत्याही नव्या फॅशनच्या मागे हेच घटक क्रियाशील असतात. नव्या समाजाच्या नव्या आवश्यकता आणि सौंदर्य चेतनेला अनुरूप असे स्वत:ला बनविण्यासाठी मनुष्य निरंतर प्रयत्नशील असतो. 

त्याचा हा प्रयत्न त्याच्या पहिल्या पिढीला सामान्यपणे आवडत नाही. त्यांना त्यात उच्छृखलता, निर्लज्जपणा, थिल्लरपणा दिसतो. परंतु काही दिवसांनंतर त्यांच्या डोळ्यांना ते सर्व चांगले वाटते. आतापर्यंत जगात फ्रान्सला फॅशन संस्कृतीत एकमेव मानले जात असे परंतु फ्रान्समधील फॅशन आता संपूर्ण जगात प्रचलित झाली आहे.

नव्या फॅशनसाठी विद्यार्थ्यांचे मन आसुसलेले असणे स्वाभाविक आहे. विद्यार्थी जीवन हा असा काळ आहे जेव्हा किशोर-किशोरींचे तन मन आपले रंगीत पंख पसरवून, फडफडवून अनंत आकाशाच्या नीलिमेत जाण्यासाठी उतावीळ होतात. 

त्यांचे मन गुपचुप कुणाच्या कानात काही सांगण्यासाठी आतुर होते आणि डोळ्यांत कुठे तरी जाण्याची चमक असते. विद्यार्थी जीवन हा भविष्याच्या तयारीचा काळ असतो हे जीवन युद्धात यश आणि सार्थकता मिळविण्यासाठी शक्ती वाढविण्याचा काळ आहे. 

हा काळ स्वप्नरंजनात वा हृदयावेध व्यक्त करण्यात विनाकारण घालविता येत नाही. कारण जीवन ही कल्पना नसून एक कठोर सत्य आहे. एक कर्मभूमी आहे. विषम संघर्ष आणि उत्तरदायित्व आहे. ज्याप्रमाणे युद्धात प्रशिक्षित आणि अस्त्र शस्त्र संपन्न सैनिक असतील तरच विजयाची शक्यता जास्त असते. 

त्याचप्रमाणे विद्यार्थी जीवनात ज्या मुलामुलींनी कठोर श्रमाने आपली मन बुद्धी सशक्त केली नाही तर पुढे चालून ते काळाच्या अजस्त्र प्रवाहात वाहून जातात, नष्ट होतात, हाच तो काळ आहे जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये उच्च संस्कार सामाजिक दृष्टिकोन आणि राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव विकसित होते. 

या निर्मितीच्या काळात ज्या विद्यार्थ्यांनी केवळ फॅशन करण्यात वेळ घालविला त्यांच्याशी काळ खूप कठोरपणे वागतो. फॅशनचा चारित्र्याशी जवळचा संबंध आहे. फॅशनमुळे संस्कारांचा वेळेचा आणि धनाचा अपव्यय होतो. परंतु फॅशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट कळत नाही. आपल्या पॉकेटमनीचा बराचसा पैसा ते फॅशनवर खर्च करतात. शिक्षणावर जितका खर्च होत नाही. 

तितका कपड्यांवर खर्च करतात. आईवडिलांना रोज पैसे मागतात. जर आईवडील त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास असमर्थ असतील तर ते कुसंगतीकडे, चोरीसारख्या वाईट गोष्टीकडे वळतात.आज फॅशनची व्याप्ती खूप वाढली आहे. विद्यार्थ्यांमध्ये धूम्रपान आणि मद्यपान फॅशन म्हणून केले जाते. अशा दूषित फॅशनपासून विद्यार्थ्यांनी स्वत:चा बचाव केला पाहिजे. 

बरेचदा फॅशन हास्यास्पद वाटते. विद्यार्थ्यांनी केवळ अशीच फॅशन केली पाहिजे जी त्यांच्या शरीराच्या विकासासाठी, स्वास्थ्यासाठी आणि स्फूर्तीसाठी आवश्यक असेल. अशा फॅशनमुळे सौंदर्याबरोबरच उपयोगिताही दिसते. ज्या फॅशनमुळे मनात वासना निर्माण होईल. 

जी शारीरिक विकासास बाधक असेल अशा फॅशनचा विद्यार्थ्यांनी त्यागच केला पाहिजे. सुरुचिपूर्ण फॅशन केली तर आणि साधेपणालाही जीवनात स्थान दिले तर अशी संतुलित फॅशन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व उठून दिसण्यास सहायक ठरेल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Fashion Ani Vidyarthi Nibandh Marathi

फॅशन आणि विद्यार्थी निबंध मराठी | Fashion Ani Vidyarthi Nibandh Marathi

Fashion Ani Vidyarthi Nibandh Marathi – मित्रांनो आज “फॅशन आणि विद्यार्थी मराठी निबंध “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Fashion Ani Vidyarthi Nibandh Marathi

विद्यार्थ्यांच्या जीवनात फॅशन महत्त्वाची भूमिका बजावते. अनेकांसाठी, फॅशन स्वतःला व्यक्त करण्याचा, विधान करण्याचा आणि त्यांची वैयक्तिक शैली प्रतिबिंबित करण्याचा मार्ग प्रदान करते. फॅशन ट्रेंडमध्ये सतत होणारे बदल विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या लूकसह प्रयोग करण्यास, नवीन पोशाख वापरून पाहण्याची आणि त्यांना काय आवडते आणि काय आवडत नाही हे शोधण्याची परवानगी देतात.  त्यांची सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्व दाखवण्याची ही एक संधी असू शकते.

तथापि, फॅशन देखील विद्यार्थ्यांसाठी दबाव आणू शकते. सोशल मीडियाच्या वाढीसह आणि सतत स्वत: ची जाहिरात करण्याची गरज, विद्यार्थ्यांना त्यांच्या समवयस्कांकडून फिट होण्यासाठी आणि स्वीकारले जाण्यासाठी नवीनतम फॅशन ट्रेंडसह राहण्याची आवश्यकता वाटू शकते. हे महाग आणि तणावपूर्ण दोन्ही असू शकते, विशेषत: ज्यांना नवीनतम शैली परवडण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यांच्यासाठी.

शेवटी, फॅशनचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव दोन्ही असू शकतो. हे अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेसाठी एक आउटलेट प्रदान करते, परंतु ते दबाव आणि आर्थिक ओझे देखील असू शकते. फॅशनकडे कसे जायचे आणि ते त्यांच्या जीवनात कसे बसते हे प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवायचे आहे. “Fashion Ani Vidyarthi Nibandh Marathi”

फॅशन आणि विद्यार्थी निबंध मराठी

फॅशन हा नेहमीच लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी. व्यक्तींसाठी स्वतःला व्यक्त करण्याचा आणि त्यांची वैयक्तिक शैली प्रदर्शित करण्याचा हा एक मार्ग आहे. आजच्या समाजात, फॅशन अधिक प्रवेशजोगी आणि वैविध्यपूर्ण बनली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विविध स्वरूप आणि ट्रेंडसह प्रयोग करण्याची परवानगी मिळते.

मात्र, फॅशनचा विद्यार्थ्यांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. नवीनतम ट्रेंडसह राहण्याच्या आणि नवीनतम डिझायनर कपडे परिधान करण्याच्या दबावामुळे, काही विद्यार्थ्यांना त्यांच्या देखाव्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्याची आवश्यकता वाटू शकते. यामुळे आर्थिक ताण आणि भौतिकवाद होऊ शकतो, मूल्ये जी नेहमीच शैक्षणिक अनुभवाशी सुसंगत नसतात.

याव्यतिरिक्त, हानिकारक रसायनांचा वापर आणि टिकाऊ उत्पादन पद्धतींसह पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाबद्दल फॅशन उद्योगावर टीका करण्यात आली आहे. जागरूक ग्राहक म्हणून, विद्यार्थी पर्यावरणास अनुकूल आणि नैतिकदृष्ट्या उत्पादित कपडे निवडून फरक करू शकतात. ‘Fashion Ani Vidyarthi Nibandh Marathi’

Fashion Ani Vidyarthi Nibandh

एकूणच, फॅशन हा विद्यार्थी जीवनातील एक महत्त्वाचा पैलू आहे, परंतु वैयक्तिक अभिव्यक्ती आणि व्यावहारिक विचारांमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी त्यांची स्वतःची खास शैली तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, तसेच त्यांच्या फॅशनच्या निवडींचा स्वतःवर आणि त्यांच्या आजूबाजूच्या जगावर होणारा परिणाम लक्षात घेतला पाहिजे. फॅशन आणि विद्यार्थी हे दोन विषय आहेत जे जवळून संबंधित आहेत आणि एकमेकांवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकू शकतात.

एकीकडे, फॅशन हा नेहमीच विद्यार्थ्यांसाठी स्वतःला व्यक्त करण्याचा आणि त्यांचे व्यक्तिमत्व दाखवण्याचा एक मार्ग आहे. हे त्यांना त्यांची स्वतःची अद्वितीय शैली तयार करण्यास आणि ते कोण आहेत याबद्दल विधान करण्यास अनुमती देते. विद्यार्थ्यांसाठी, फॅशन हा आत्म-अभिव्यक्तीचा एक प्रकार आणि आत्मविश्वास वाढवण्याचे साधन असू शकते.

दुसरीकडे, विद्यार्थी फॅशन ट्रेंडला आकार देण्यात भूमिका बजावू शकतात. तरुण लोक बहुतेकदा नवीन शैली आणि कल्पनांमध्ये आघाडीवर असतात आणि त्यांच्या निवडी व्यापक जगात लोकप्रिय होणाऱ्या गोष्टींवर प्रभाव टाकू शकतात. हे विशेषतः डिजिटल युगात खरे आहे, जेथे विद्यार्थी त्यांच्या फॅशन निवडी आणि मते सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रेक्षकांसोबत शेअर करू शकतात. {Fashion Ani Vidyarthi Nibandh Marathi}

फॅशन आणि विद्यार्थी निबंध

तथापि, जे विद्यार्थी फॅशनवर जास्त भर देतात त्यांच्यावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना नवीनतम ट्रेंडसह राहण्याचा दबाव जाणवू शकतो, जो महाग आणि टिकाऊ असू शकतो. याव्यतिरिक्त, फॅशनवर जास्त लक्ष केंद्रित केल्याने विद्यार्थ्याच्या जीवनातील इतर पैलू, जसे की शैक्षणिक, नातेसंबंध आणि वैयक्तिक वाढ कमी होऊ शकते.

शेवटी, फॅशन ही विद्यार्थ्यांसाठी अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेचा स्रोत असू शकते, परंतु जीवनातील इतर महत्त्वाच्या पैलूंसह याचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी फॅशनची व्याख्या करण्याऐवजी त्यांचे अद्वितीय गुण वाढवण्याचा मार्ग म्हणून त्यांच्याकडे जावे.

फॅशन हा मानवी संस्कृतीचा नेहमीच महत्त्वाचा पैलू राहिला आहे आणि बदलत्या वृत्ती, विश्वास आणि शैली प्रतिबिंबित करण्यासाठी वर्षानुवर्षे विकसित झाला आहे. विद्यार्थी, समाजाचे भविष्य म्हणून, त्याला अपवाद नसतात आणि अनेकदा त्यांच्या पेहरावातून त्यांचे व्यक्तिमत्व व्यक्त करतात. [Fashion Ani Vidyarthi Nibandh Marathi]

Fashion Ani Vidyarthi

एकीकडे, फॅशन विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवून सकारात्मक भूमिका बजावू शकते. त्यांना चांगले वाटणारे कपडे परिधान केल्याने त्यांना सामाजिक परिस्थितीत अधिक आरामदायक आणि सुरक्षित वाटू शकते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या अभ्यासावर आणि वैयक्तिक वाढीवर लक्ष केंद्रित करता येते.

दुसरीकडे, फॅशनचे नकारात्मक पैलू असू शकतात ज्यांची विद्यार्थ्यांना जाणीव असणे आवश्यक आहे. विशिष्ट फॅशन ट्रेंडशी जुळवून घेण्याचा दबाव जबरदस्त असू शकतो आणि या ट्रेंड्ससह राहण्याचा खर्च विद्यार्थ्याच्या आर्थिक स्थितीवर ताण आणू शकतो. याव्यतिरिक्त, अवास्तव सौंदर्य मानकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाला हातभार लावण्यासाठी फॅशन उद्योगावर टीका केली गेली आहे.

विद्यार्थ्यांनी फॅशनच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करणे आणि फॅशन उद्योगातील नकारात्मक बाबी टाळणे यात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. हे दर्जेदार, टिकाऊ आणि नैतिकतेने बनवलेले कपडे निवडून आणि नवीनतम फॅशन ट्रेंडमध्ये बसण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करणारी शैलीची वैयक्तिक भावना विकसित करून केले जाऊ शकते. (Fashion Ani Vidyarthi Nibandh Marathi)

फॅशन आणि विद्यार्थी

शेवटी, फॅशन विद्यार्थ्याच्या जीवनात सकारात्मक भूमिका बजावू शकते, परंतु संभाव्य नकारात्मक पैलूंबद्दल जागरूक असणे आणि स्वत: ची अभिव्यक्ती आणि टिकाव यांच्यात संतुलन शोधणे महत्वाचे आहे. Fashion Ani Vidyarthi Nibandh Marathi

तर मित्रांना “Fashion Ani Vidyarthi Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “फॅशन आणि विद्यार्थी निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

विद्यार्थ्यांमध्ये फॅशन म्हणजे काय?

फॅशन म्हणजे काहीतरी करण्याची पद्धत. फॅशन स्टाईल, एक ड्रेस आणि केस आणि इतरांशी व्यवहार देखील दर्शवते. विद्यार्थ्यांमध्ये, हा शब्द प्रामुख्याने ‘पोशाख आणि केसांच्या शैली’ संदर्भात अर्थ व्यक्त करतो.

सोप्या शब्दात फॅशन म्हणजे काय?

फॅशन हा सर्वात सामान्य शब्द आहे आणि कोणत्याही एका वेळी किंवा ठिकाणी पसंतीचा पेहराव, वागणे, लिहिणे किंवा कामगिरी करणे याला लागू होतो. सध्याची फॅशन.

Leave a comment Cancel reply

You must be logged in to post a comment.

icon

Advocate Educational Integrity

Our service exists to help you grow as a student, and not to cheat your academic institution. We suggest you use our work as a study aid and not as finalized material. Order a personalized assignment to study from.

Compare Properties

vidyarthi essay in marathi

Jalan Zamrud Raya Ruko Permata Puri 1 Blok L1 No. 10, Kecamatan Cimanggis, Kota Depok, Jawa Barat 16452

Bennie Hawra

Customer Reviews

Original Drafts

  • Individual approach
  • Fraud protection

vidyarthi essay in marathi

To describe something in great detail to the readers, the writers will do my essay to appeal to the senses of the readers and try their best to give them a live experience of the given subject.

vidyarthi essay in marathi

Business Enquiries

IMAGES

  1. adarsh vidyarthi par nibandh marathi / adarsh vidyarthi essay in

    vidyarthi essay in marathi

  2. आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध

    vidyarthi essay in marathi

  3. आजचा आदर्श विद्यार्थी निबंध Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi इनमराठी

    vidyarthi essay in marathi

  4. निबंध :- विद्यार्थी जीवन || Vidyarthi Jeevan par Nibandh || #extension

    vidyarthi essay in marathi

  5. Std 5 Adarsh Vidyarthi (Marathi)

    vidyarthi essay in marathi

  6. विद्यार्थी जीवन पर निबंध

    vidyarthi essay in marathi

VIDEO

  1. होळी मराठी निबंध

  2. वेळेचे महत्व मराठी निबंध

  3. Marathi shaadi ke bad Vidyarthi #funny #comedy #shortvideo

  4. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

  5. स्वामी विवेकानंद निबंध मराठी/swami vivekananda nibandh marathi/essay swami vivekanand marathi

  6. माझी आई मराठी निबंध // Mazi aai nibandh marathi // Mazi aai essay in marathi // 10 of 10 marks

COMMENTS

  1. आजचा आदर्श विद्यार्थी निबंध Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

    Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi आदर्श विद्यार्थी निबंध मराठी 'आदर्श विद्यार्थी' यातील 'विद्यार्थी' vidyarthi in marathi या शब्दाचा अर्थ आपल्या लगेच लक्षात येतो, विद्यार्थी ...

  2. आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध

    आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh Vidyarthi Essay in Marathi आज या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी आणला आहे आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध (Adarsh Vidyarthi Essay in Marathi).

  3. आदर्श विद्यार्थी मराठी निबंध

    Adarsh vidyarthi nibandh in marathi, decent student essay in marathi आदर्श विद्यार्थी कसा असावा मराठी निबंध, आदर्श विद्यार्थी मराठी निबंध

  4. आदर्श विद्यार्थी मराठी निबंध

    Adarsh Vidyarthi Essay in Marathi:- मित्रांनो, आमची आजची पोस्ट आदर्श विद्यार्थी ...

  5. आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध । Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

    माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध । Maza Avadta Chand Nibandh Marathi; गणेश चतुर्थी मराठी निबंध । Ganesh Chaturthi Essay in Marathi । Ganesh Utsav Nibandh in Marathi

  6. महाविदयालयीन विदयार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध / Mahavidyalayin

    आजच्या महाविदयालयीन विदयार्थ्यांचे मनोगत [ मुद्दे ...

  7. Ajcha Vidyarthi ani shist essay in Marathi language

    March 6, 2024 by marathischool. Ajcha Vidyarthi ani shist essay in Marathi language - आजचा विद्यार्थी हा मोबाइल, इंटरनेट यांमुळे शिस्त भंग झाली आहे. त्यांचा स्वभाव बदलण्या मागे ...

  8. Adarsh vidyarthi nibandh in marathi

    आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh vidyarthi nibandh in marathi. विद्यार्थी आणि शिस्तीचे महत्व हे ज्याला समजले, त्याला आयुष्यभर कोणी वाईट शेरा मारणार ...

  9. Adarsh Vidyarthi Nibandh In Marathi

    August 27, 2021 by Marathi Mitra. आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh Vidyarthi Nibandh In Marathi. आजचा विद्यार्थी म्हटलं की, आपल्या‌ मोर भांडणखोर, दंगाखोर, सतत मस्ती ...

  10. आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी कि परीक्षार्थी मराठी निबंध

    आजचा विद्यार्थी मराठी निबंध | Aajcha vidyarthi Essay in Marathi या आर्टिकल मध्ये मी तुमच्या साठी आणला आहे आजचा विद्यार्थी मराठी निबंध (Aajcha Vidyarthi Marathi Nibandh). या ...

  11. आदर्श विद्यार्थी मराठी निबंध, Adarsh Vidyarthi Marathi Nibandh

    जाता जाता मित्रांनो, जर तुम्हाला या लेखातून आदर्श विद्यार्थी मराठी निबंध, adarsh vidyarthi Marathi nibandh या विषयावर संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि ...

  12. आजचा विद्यार्थी, ज्ञानार्थी की परीक्षार्थी ? मराठी निबंध aajcha

    मराठी निबंध aajcha vidyarthi dnyanarthi ki pariksharthi essay in marathi By ADMIN शुक्रवार, २ एप्रिल, २०२१ Share Tweet Share Share Email

  13. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  14. Vidyarthi Aani Chitrpat Marathi Nibandh

    विद्यार्थी व चित्रपट मराठी निबंध | Vidyarthi Aani Chitrpat Marathi Nibandh By ADMIN सोमवार, १० जानेवारी, २०२२

  15. Vidyarthi Che Manogat Nibandh Marathi ...

    Vidyarthi Che Manogat Nibandh Marathi", "विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी ...

  16. adarsh vidyarthi par nibandh marathi / adarsh vidyarthi essay in

    adarsh vidyarthi par nibandh marathi / adarsh vidyarthi essay in marathi / essay on adarsh vidyarthi // adarsh vidyarthi nibandh marathi#adarshvidyarthiparni...

  17. आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध (Adarsh Vidyarthi Marathi Essay)

    आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध (Adarsh Vidyarthi Marathi Essay) एक आदर्श विद्यार्थी तो आहे जो वर्गामध्ये नेहमी लक्षपूर्वक अभ्यास करतो. शाळेत आणि ...

  18. Vidyarthi Ani Mobile Nibandh

    विद्यार्थी आणि मोबाईल - मराठी निबंध | Vidyarthi Ani Mobile Nibandh. प्रस्तुत लेख हा विद्यार्थी आणि मोबाईल (Vidyarthi Ani Mobile) या विषयावर आधारित एक मराठी निबंध ...

  19. Fashion aani vidyarthi Essay Marathi

    फॅशन आणि विद्यार्थी मराठी निबंध | Fashion aani vidyarthi Essay Marathi By ADMIN रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

  20. फॅशन आणि विद्यार्थी निबंध मराठी

    Fashion Ani Vidyarthi Nibandh Marathi - मित्रांनो आज "फॅशन आणि विद्यार्थी मराठी निबंध " या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण ...

  21. Adarsh Vidyarthi Essay In Marathi Language

    Adarsh Vidyarthi Essay In Marathi Language: Artikel & Berita Write My Essay For Me. Gombos Zoran #21 in Global Rating ID 173. Hire a Writer. Level: College, University, High School, Master's, PHD, Undergraduate. 578 . Finished Papers. 2269 Chestnut Street, #477 ...

  22. Adarsh Vidyarthi Essay In Marathi Language

    Team of Essay Writers We hire only professional academic writers and editors with Ph.D. degrees. Adarsh Vidyarthi Essay In Marathi Language, Essay On Research Methods, Essay Introduction Samples Life Philosophy, Write An Essay On Victorian Women's Poetry, Short Essay On The Story Of An Hour, Homework Help Ontario Grade 11, Dissertation Project ...

  23. Adarsh Vidyarthi Essay In Marathi Language

    Adarsh Vidyarthi Essay In Marathi Language, Campaign Volunteer Coordinator Resume, Curriculum Vitae Di Un Gelataio, Best Essay Writing Service December 2019, Scholarship Essay On Briefly Describe Your Career Goals And What Inspired You Towards That Path., Literature Review Apa Style 5th Edition, Resume Format For Job Application ...